जुन 3 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
विश्व सायकल दिवस
3 जून 1985 रोजी महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पदभार स्वीकारला ते 6 मार्च 1986 पर्यंत मुख्यमंत्री होते.
3 जून 1844 रोजी प्रसिद्ध भारतीय पत्रकार, कादंबरीकार, नाटककार आणि निबंधकार व साहित्यिक बाळकृष्ण भट्ट यांचा जन्म झाला.
3 जून 1865 रोजी इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जानेवारी 1936 झाला.
3 जून 1867 रोजी भारतात बालविवाह नियंत्रण कायदा लागू करणारे प्रख्यात भारतीय शैक्षणिक, न्यायाधीश, आणि राजकारणी बिलास सारडा यांचा जन्म झाला.
3 जून 1890 रोजी भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म झाला. त्यांचा मूत्यू 16 जानेवारी 1954 रोजी झाला.
X X
3 जून 1890 रोजी खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जानेवारी 1988 रोजी झाला.
3 जून 1892 रोजी लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 ऑक्टोबर 1986 रोजी झाला.
3 जून 1882 रोजी चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीक्कर यांचा जन्म झाला. (मृत्यू: १० डिसेंबर १९६३)
3 जून 1924 रोजीतामिळनाडूचे 15 वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म झाला.
3 जून 1930 रोजी भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला.
3 जून 1941 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाद्धीश न्यायमूर्ती रुमा पाल यांचा जन्म झाला.
3 जून 1966 रोजी पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांचा जन्म झाला.
X X
3 जून 1657 रोजी मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक एप्रिल 1578 मध्ये झाला होता.
3 जून 1932 रोजी उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 रोजी झाला.
3 जून 1956 रोजी स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 मार्च 1881 मध्ये झाला.
3 जून 1977 रोजी आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ त्यांचे निधन झाले.
3 जून 1989 रोजी इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन झाले. आशीर्वाद 24 सप्टेंबर 1902 मध्ये झाला.
3 जून 1990 रोजी इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1927 मध्ये झाला.
3 जून 1997 रोजी चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 मध्ये झाला.
X X
3 जून 2000 रोजी डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक त्यांचे निधन झाले.
3 जून 2010 रोजी अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक त्यांचे निधन झाले.
3 जून 2013 रोजी जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1962 मध्ये झाला.
3 जून 2014 रोजी भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले.12 डिसेंबर 1949 रोजी गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. परळी, जि. बीड एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग आणि आईचे नाव लिंबाबाई मुंडे होय. मराठी भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते होते. त्यांनी 1980 पासून 2009 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तसेच 2009 पासून 2014 पर्यंत भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (1012). 14 मार्च 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजकीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. 12 डिसेंबर 2010 रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा लोकनायक असा गौरव केला होता. 21 मे 1978ला त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मते-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण आंबेजोगाई येथे येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेते झाले.मुंडेंनी बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा प्रवेश केला.मुंडे हे मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात सहभागी होते. त्यांनी नामांतर आंदोलनात तुरुंगवासही भोगला होता. भाजपला जनसंघापासून झालेल्या सुरुवातीपासून राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम मुंडे-महाजन यांनी केले.मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात 1978 च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.मुंडे यांनी जनसंघ ते भाजप अशी वाटचाल प्रमोद महाजन यांच्याबरोबर केली. बीड मतदारसंघात खांद्यावर शबनम पिशवी घेउन मोटरसायकलवरून मुंडेंनी भाजपसाठी प्रचार केला.1980 मध्ये मुंडे यांची भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुढे 1982 मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले.1987 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो.1992 ते 1995 या कालावधीत मुंडेंनी विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले.1995 साली भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा आहे.भाजप-शिवसेना युतीस 288 पैकी 138 जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास 80 जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा 14 मार्च 1995 रोजी शपथविधी झाला.भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या शासनाच्या कालावधीतील मुंडे यांची यशस्वी कारकीर्द विलक्षण प्रभावी व यशस्वी ठरली.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगाराचे नेते म्हणून नेहमी आपली ओळख करून देतात. पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करणारे मुंडे कधी साखर सम्राट झाले हे कळलेच नाही. मुंडेंकडे तब्बल 12 साखर कारखाने आहेत. 12 पेक्षा जास्त साखर कारखान्यांवर त्यांचीच सत्ता होती.महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला मुम्बई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुम्बईतील 55 उड्डाणपुलांचे जाळे हे युतीचे सरकारचे यश होते. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यासाठी 2011-12 मध्ये भूसम्पादन प्रक्रियेला गती मिळाली आणि भूसम्पादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. 2014 मध्ये खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड झाली. 3 जून 2014 रोजी नवी दिल्ली येथे रस्ते अपघातात निधन त्यांचे झाले.
गोपीनाथ मुंडे
3 जून 1818 रोजी पेशवा बाजीराव यांची पेशवाई खालसा करून त्याची रवानगी कानपूर जवळ गंगेच्या काठी ब्रह्मावर्ता कडे केली.
3 जून 1985 रोजी महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पदभार स्वीकारला ते 6 मार्च 1986 पर्यंत मुख्यमंत्री होते.
3 जून 350 रोजी नेपोटियानसने रोममध्ये घुसून स्वतःला सम्राट घोषित केले.
3 जून 1098 रोजी पहिली क्रुसेड – आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी अँटियोक शहर जिंकले.
3 जून 1539 रोजी एर्नान्दो दि सोतोने फ्लोरिडा स्पेनचा भाग असल्याचे जाहीर केले.
3 जून 1665 रोजी जेम्स स्टुअर्टने नेदरलँड्सच्या आरमाराला हरवले.
X X
3 जून 1818 रोजी मराठेशाहीचा अस्त – शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले . नंतर इंग्रजानी शनिवार वाड्या वर कब्जा केला आणि तिथे युनियन जॅक फडकला
3 जून 1831 रोजी ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची स्थापना. 1920 मध्ये ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.) असे नामांतर.
१८६४: अमेरिकन यादवी युद्ध – कोल्ड हार्बरची लढाई.
3 जून 1889 रोजी कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.
3 जून 1915 रोजी इंग्रज सरकारने रवींद्रनाथ टागोर यांना नाईटहुड ही पदवी बहाल केली.
3 जून 1916 रोजी महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.श्रेष्ठ समाजसेवक व स्त्रीशिक्षणाचे अग्रणी महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. बालविवाह, केशवपन यांसारख्या प्रथांमध्ये अडकलेल्या स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी 1896 साली अनाथ बालिकाश्रम आणि विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. महर्षी कर्वेंना स्त्रियांमधील निरक्षरतेबद्दल चिंता वाटू लागली. स्त्रियांनी सक्षम व्हावे हा उद्देश पुढे ठेवून त्यांनी 1907 साली महाराष्ट्रातील पुण्याजवळ हिंगणे येथील माळरानावर मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा तेव्हा एका झोपडीत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या स्थापनेची तयारी सुरू केली.3 जून 1916 रोजी महर्षी कर्वेंनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. परंतु, पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग 5 जुलै 1916 रोजी सुरू झाला आणि विद्यापीठाच्या खर्या कामाला सुरुवात झाली. महर्षी कर्वे यांच्या कामाने प्रभावित होऊन उद्योगपती विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठाला 15 लाखांचे अनुदान दिले. त्यानंतरच या विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ (एसएनडीटी) असे करण्यात आले.महिला विद्यापीठासाठी अण्णासाहेब कर्वे यांनी मोठमोठ्या व्यक्तींकडून देणग्या मिळविल्या. इतकेच नव्हे, तर 22 देशांमध्ये जाऊन व्याख्याने देत त्यांनी विद्यापीठासाठी निधी गोळा केला. भारतीय स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे देशकार्य आहे, अशी त्यांची भावना होती.
X X
3 जून 1937 रोजी ड्युक ऑफ विन्डसर व वॉली सिम्पसनचे लग्न.
3 जून 1940 रोजी डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
3 जून 1940 रोजी दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
3 जून 1943 रोजी झूट सुट दंगे – लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील 60 लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणार्या लोकांना बडवून काढले.
3 जून 1947 रोजी हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
3 जून 1950 रोजी मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या 8091 मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
3 जून 1962 रोजी एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. 130 ठार.
X X
3 जून 1963 रोजी नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. 7 प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. 101 ठार.
3 जून 1968 रोजी अँडी वॉरहोल वर खूनी हल्ला.
3 जून 1969 रोजी व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.
3 जून 1973 रोजी सोवियेत संघाचेचे टी.यु. 144 प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. 14 ठार.
3 जून 1979 रोजी मेक्सिकोच्या अखातात इहटॉक 1 या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. 600000 टन तेल समुद्रात पसरले.
3 जून 1984 रोजी ऑपरेशन ब्ल्यु स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्यासुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
3 जून 1985 रोजी भारत सरकारने पाच दिवसांच्या कार्यदिवस आठवड्याला सुरुवात केली.
X X
3 जून 1989 रोजी थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लश्कर पाठवले.
3 जून 1991 रोजी जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. 43 पत्रकार व संशोधकांचा मृत्यू झाला.
3 जून 1998 रोजी जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरुन घसरली. 101 ठार झाले.
3 जून 1995 रोजी जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.
3 जून 2006 रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रोचे विघटन. माँटेनिग्रोला स्वातंत्र्य.
3 जून 1098 रोजी पहिली क्रुसेड – आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी अँटियोक शहर जिंकले.
3 जून 1539 रोजी एर्नान्दो दि सोतोने फ्लोरिडा स्पेनचा भाग असल्याचे जाहीर केले.
3 जून 1665 रोजी जेम्स स्टुअर्टने नेदरलँड्सच्या आरमाराला हरवले.
X X
3 जून 1818 रोजी मराठेशाहीचा अस्त – शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले . नंतर इंग्रजानी शनिवार वाड्या वर कब्जा केला आणि तिथे युनियन जॅक फडकला
3 जून 1831 रोजी ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची स्थापना. 1920 मध्ये ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.) असे नामांतर.
१८६४: अमेरिकन यादवी युद्ध – कोल्ड हार्बरची लढाई.
3 जून 1889 रोजी कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.
3 जून 1915 रोजी इंग्रज सरकारने रवींद्रनाथ टागोर यांना नाईटहुड ही पदवी बहाल केली.
3 जून 1916 रोजी महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.श्रेष्ठ समाजसेवक व स्त्रीशिक्षणाचे अग्रणी महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. बालविवाह, केशवपन यांसारख्या प्रथांमध्ये अडकलेल्या स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी 1896 साली अनाथ बालिकाश्रम आणि विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. महर्षी कर्वेंना स्त्रियांमधील निरक्षरतेबद्दल चिंता वाटू लागली. स्त्रियांनी सक्षम व्हावे हा उद्देश पुढे ठेवून त्यांनी 1907 साली महाराष्ट्रातील पुण्याजवळ हिंगणे येथील माळरानावर मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा तेव्हा एका झोपडीत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या स्थापनेची तयारी सुरू केली.3 जून 1916 रोजी महर्षी कर्वेंनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. परंतु, पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग 5 जुलै 1916 रोजी सुरू झाला आणि विद्यापीठाच्या खर्या कामाला सुरुवात झाली. महर्षी कर्वे यांच्या कामाने प्रभावित होऊन उद्योगपती विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठाला 15 लाखांचे अनुदान दिले. त्यानंतरच या विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ (एसएनडीटी) असे करण्यात आले.महिला विद्यापीठासाठी अण्णासाहेब कर्वे यांनी मोठमोठ्या व्यक्तींकडून देणग्या मिळविल्या. इतकेच नव्हे, तर 22 देशांमध्ये जाऊन व्याख्याने देत त्यांनी विद्यापीठासाठी निधी गोळा केला. भारतीय स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे देशकार्य आहे, अशी त्यांची भावना होती.
X X
3 जून 1937 रोजी ड्युक ऑफ विन्डसर व वॉली सिम्पसनचे लग्न.
3 जून 1940 रोजी डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
3 जून 1940 रोजी दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
3 जून 1943 रोजी झूट सुट दंगे – लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील 60 लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणार्या लोकांना बडवून काढले.
3 जून 1947 रोजी हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
3 जून 1950 रोजी मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या 8091 मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
3 जून 1962 रोजी एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. 130 ठार.
X X
3 जून 1963 रोजी नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. 7 प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. 101 ठार.
3 जून 1968 रोजी अँडी वॉरहोल वर खूनी हल्ला.
3 जून 1969 रोजी व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.
3 जून 1973 रोजी सोवियेत संघाचेचे टी.यु. 144 प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. 14 ठार.
3 जून 1979 रोजी मेक्सिकोच्या अखातात इहटॉक 1 या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. 600000 टन तेल समुद्रात पसरले.
3 जून 1984 रोजी ऑपरेशन ब्ल्यु स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्यासुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
3 जून 1985 रोजी भारत सरकारने पाच दिवसांच्या कार्यदिवस आठवड्याला सुरुवात केली.
X X
3 जून 1989 रोजी थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लश्कर पाठवले.
3 जून 1991 रोजी जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. 43 पत्रकार व संशोधकांचा मृत्यू झाला.
3 जून 1998 रोजी जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरुन घसरली. 101 ठार झाले.
3 जून 1995 रोजी जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.
3 जून 2006 रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रोचे विघटन. माँटेनिग्रोला स्वातंत्र्य.
3 जून 1844 रोजी प्रसिद्ध भारतीय पत्रकार, कादंबरीकार, नाटककार आणि निबंधकार व साहित्यिक बाळकृष्ण भट्ट यांचा जन्म झाला.
3 जून 1865 रोजी इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जानेवारी 1936 झाला.
3 जून 1867 रोजी भारतात बालविवाह नियंत्रण कायदा लागू करणारे प्रख्यात भारतीय शैक्षणिक, न्यायाधीश, आणि राजकारणी बिलास सारडा यांचा जन्म झाला.
3 जून 1890 रोजी भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म झाला. त्यांचा मूत्यू 16 जानेवारी 1954 रोजी झाला.
X X
3 जून 1890 रोजी खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जानेवारी 1988 रोजी झाला.
3 जून 1892 रोजी लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 ऑक्टोबर 1986 रोजी झाला.
3 जून 1882 रोजी चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीक्कर यांचा जन्म झाला. (मृत्यू: १० डिसेंबर १९६३)
3 जून 1924 रोजीतामिळनाडूचे 15 वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म झाला.
3 जून 1930 रोजी भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला.
3 जून 1941 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाद्धीश न्यायमूर्ती रुमा पाल यांचा जन्म झाला.
3 जून 1966 रोजी पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांचा जन्म झाला.
X X
3 जून 1657 रोजी मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक एप्रिल 1578 मध्ये झाला होता.
3 जून 1932 रोजी उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 रोजी झाला.
3 जून 1956 रोजी स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 मार्च 1881 मध्ये झाला.
3 जून 1977 रोजी आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ त्यांचे निधन झाले.
3 जून 1989 रोजी इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन झाले. आशीर्वाद 24 सप्टेंबर 1902 मध्ये झाला.
3 जून 1990 रोजी इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1927 मध्ये झाला.
3 जून 1997 रोजी चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 मध्ये झाला.
X X
3 जून 2000 रोजी डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक त्यांचे निधन झाले.
3 जून 2010 रोजी अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक त्यांचे निधन झाले.
3 जून 2013 रोजी जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1962 मध्ये झाला.
3 जून 2014 रोजी भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले.12 डिसेंबर 1949 रोजी गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. परळी, जि. बीड एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग आणि आईचे नाव लिंबाबाई मुंडे होय. मराठी भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते होते. त्यांनी 1980 पासून 2009 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तसेच 2009 पासून 2014 पर्यंत भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (1012). 14 मार्च 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजकीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. 12 डिसेंबर 2010 रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा लोकनायक असा गौरव केला होता. 21 मे 1978ला त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मते-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण आंबेजोगाई येथे येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेते झाले.मुंडेंनी बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा प्रवेश केला.मुंडे हे मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात सहभागी होते. त्यांनी नामांतर आंदोलनात तुरुंगवासही भोगला होता. भाजपला जनसंघापासून झालेल्या सुरुवातीपासून राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम मुंडे-महाजन यांनी केले.मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात 1978 च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.मुंडे यांनी जनसंघ ते भाजप अशी वाटचाल प्रमोद महाजन यांच्याबरोबर केली. बीड मतदारसंघात खांद्यावर शबनम पिशवी घेउन मोटरसायकलवरून मुंडेंनी भाजपसाठी प्रचार केला.1980 मध्ये मुंडे यांची भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुढे 1982 मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले.1987 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो.1992 ते 1995 या कालावधीत मुंडेंनी विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले.1995 साली भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा आहे.भाजप-शिवसेना युतीस 288 पैकी 138 जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास 80 जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा 14 मार्च 1995 रोजी शपथविधी झाला.भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या शासनाच्या कालावधीतील मुंडे यांची यशस्वी कारकीर्द विलक्षण प्रभावी व यशस्वी ठरली.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगाराचे नेते म्हणून नेहमी आपली ओळख करून देतात. पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करणारे मुंडे कधी साखर सम्राट झाले हे कळलेच नाही. मुंडेंकडे तब्बल 12 साखर कारखाने आहेत. 12 पेक्षा जास्त साखर कारखान्यांवर त्यांचीच सत्ता होती.महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला मुम्बई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुम्बईतील 55 उड्डाणपुलांचे जाळे हे युतीचे सरकारचे यश होते. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यासाठी 2011-12 मध्ये भूसम्पादन प्रक्रियेला गती मिळाली आणि भूसम्पादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. 2014 मध्ये खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड झाली. 3 जून 2014 रोजी नवी दिल्ली येथे रस्ते अपघातात निधन त्यांचे झाले.
गोपीनाथ मुंडे
3 जून 2016 रोजी अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1942 मध्ये झाला.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/june-2-day-of-special-dinvishesh.html
👆
June 2 - Day of Special (Dinvishesh)
जुन 2 : दिनविशेष
👆
Visit the blog for some intresting of " General and Scientific Knowledge" for UPSC /MPSC/SSC and Other Competitive exams.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधीX X
X X
👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी
X X
X X
View, Comments and share
1 Comments
Good
ReplyDelete