May 30 - Day of Special (Dinvishesh)
मे 30 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
30 मे 1431 रोजी फ्रांसच्या रुआ शहरात जोन ऑफ आर्कला जाळून मृत्यूदंड देण्यात आला.
30 मे 1498 रोजी इटालियन सागरी खलासी कोलंबस आपल्या सहा जहाजांसोबत अमेरिकेच्या प्रवासाला निघाले.
X X
30 मे 1556 रोजी अकबराचा मुलगा सलीम व राणा प्रताप यांच्यामध्ये हळदीघाट येथे घनघोर लढाई झाली.
30 मे 1574 रोजी हेन्री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.
30 मे 1635 रोजी प्रागचा तह झाला.
30 मे 1631 रोजी पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.
30 मे 1814 रोजी पॅरिसचा पहिला तह – नेपोलियन बोनापार्टला एल्बा येथे हद्दपारीची शिक्षा झाली.
X X
30 मे 1866 रोजी मुस्लीम धर्मीय विद्वान मुहम्मद क़ासिम नानोत्वी यांनी उत्तरप्रदेश मधील देवबंद या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मदरस्याची स्थापना केली.
30 मे 1922 रोजी अमेरिकेतील वॉशिंगटन डीसी मध्ये लिंकन यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.
30 मे 1934 रोजी मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात झाली.
30 मे 1942 रोजी दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या 1000 विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.
30 मे 1954 रोजी "संयुक्त महाराष्ट्र परिषदे" चे अधिवेशन मुंबई येथे रँग्लर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या परिषदेचे उद्घाटन खासदार गिडवानी तर स्वागताध्यक्ष म्हणून गोविंदलाल शिवलाल हे होते. या परिषदेचा समारोप 1 जून 1954 रोजी संपन्न झाला.
30 मे 1987 रोजी गोवा राज्याची निर्मिती झाली.
30 मे 1954 रोजी एअरबस ए-300 विमानांची सेवा सुरू झाली.
30 मे 1975 रोजी युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.
X X
30 मे 1987 रोजी गोवा हे भारतातील 26 वे घटकराज्य मान्य करण्यात आले. गोव्याला भारतातील 26 वे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली. 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने 30 मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.
30 मे 1993 रोजी पु. ल. देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
30 मे 1998 रोजी अफगाणिस्तानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार 6.6 तीव्रतेचा भूकंप. 5,000 लोक ठार झाले.
30 मे 2012 रोजी भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी पाचव्यांदा विश्व बुद्धिबळ पटू होण्याचा मान पटकावला.
30 मे 1954 रोजी एअरबस ए-300 विमानांची सेवा सुरू झाली.
30 मे 1975 रोजी युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.
X X
30 मे 1987 रोजी गोवा हे भारतातील 26 वे घटकराज्य मान्य करण्यात आले. गोव्याला भारतातील 26 वे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली. 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने 30 मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.
30 मे 1993 रोजी पु. ल. देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
30 मे 1998 रोजी अफगाणिस्तानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार 6.6 तीव्रतेचा भूकंप. 5,000 लोक ठार झाले.
30 मे 2012 रोजी भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी पाचव्यांदा विश्व बुद्धिबळ पटू होण्याचा मान पटकावला.
30 मे 1010 रोजी रेनझॉँग, चिनी सम्राट याचा जन्म झाला.
30 मे 1672 रोजी पीटर द ग्रेट, रशियाचा झार याचा जन्म झाला.
X X
30 मे 1894 रोजी डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर (इतिहासकार) याचा जन्म झाला.
30 मे 1879 रोजी कॉलिन ब्लाइथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू याचा जन्म झाला.
30 मे 1995 रोजी मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू याचा जन्म झाला.
30 मे 1906 रोजी प्रसिद्ध भारतीय चित्रपट गीतकार, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि कथा लेखक पंडित मुखराम शर्मा यांचा जन्म झाला.
30 मे 1909 रोजीजॉर्ज हेडली (वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू) याचा जन्म झाला.
30 मे 1916 रोजी दीनानाथ दलाल दीनानाथ दलाल हे वाङ्मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरता, मुखपृष्ठांकरता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार होते. यांचे मूळ नाव नृसिंह दामोदर दलाल-नाईक होते परंतु पुढे दीनानाथ दलाल या नावाने ते प्रसिद्धीस आले याचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 1971 रोजी झाला
30 मे 1940 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष तसचं, बंगाल क्रिकेट असोसिएशन चे माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा जन्म झाला.
30 मे 1949 रोजी इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म झाला.
X X
30 मे 1950 रोजी परेश रावल (भारतीय अभिनेते) याचा जन्म झाला.
30 मे 1952 रोजी भारतीय औषध शास्त्रज्ञ, संगीतशास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक आणि ज्योतिषशास्त्र सल्लागार विद्याधर ओक यांचा जन्म झाला.
30 मे 1955 रोजी प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, विनोदकार आणि राजकारणी तसचं, भारतीय लोकसभेचे माजी सदस्य परेश रावल यांचा जन्म झाला.
30 मे 1956 रोजी भारतीय वंशीय अमेरिकन जैविक अभियंता, साहित्य वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रशासक सुब्रा सुरेश यांचा जन्म झाला.
30 मे 1964 रोजी भारतीय सेवानिवृत्त क्रिकेट पंच के. एन. राघवन यांचा जन्म झाला.
X X
30 मे 1431 रोजी फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते. त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1412 रोजी झाला.
30 मे 1574 रोजी फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 जून 1550 रोजी झाला.
30 मे 1606 रोजी शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देव यांचे निधन झाले.
30 मे 1744 रोजी अलेक्झांडर पोप (इंग्लिश लेखक) त्यांचा मृत्यू झाला.
30 मे 1778 रोजी फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1694 रोजी झाला.
30 मे 1912 रोजी आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 एप्रिल 1867 रोजी झाला.
30 मे 1941 रोजी थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1893 रोजी झाला.
X X
30 मे 1950 रोजी देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राच्यविद्या संशोधक त्यांचा मृत्यू झाला.
30 मे 1955 रोजी साली भारतीय व्यापारी संघटनेचे नेते आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे अनुयायी तसचं, लाला लाजपत राय यांच्यासमवेत ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसची स्थापना करणारे महान स्वातंत्र्य सेनानी नारायण मल्हार जोशी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 5 जून 1879 रोजी झाला.
30 मे 1960 रोजी बोरिस पास्तरनाक (रशियन लेखक) त्यांचा मृत्यू झाला.
30 मे 1968 रोजी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1882 रोजी झाला.
30 मे 1981 रोजी बांगलादेशचे 7 वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या करण्यात आली. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1936 रोजी झाला.
X X
30 मे 1989 रोजी शिख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1921 रोजी झाला.
30 मे 1991 रोजी प्रसिद्ध भारतीय राजकारणी तसचं, माजी भारतीय कॅबिनेट मंत्री आणि पश्चिम बंगाल व कर्नाटक राज्याचे माजी राज्यपाल उमा शंकर दीक्षित यांचे निधन झाले.
30 मे 2000 रोजी साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय पुरोगामी साहित्यिक समिक्षक, भाषाविज्ञानी, कवी आणि विचारवंत रामविलास शर्मा यांचे निधन झाले.
30 मे 2007 रोजी भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1927 रोजी झाला.
30 मे 2013 रोजी सर्वोत्कृष्ट बंगाली भाषिक चित्रपटा करिता राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि गीतकार ऋतुपर्णो घोष यांचे निधन झाले.
X
X
👆
May 29 - Day of Special (Dinvishesh)
मे 29 : दिनविशेष
X
X
https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html
👆
12 बारावी विज्ञान शाखा
12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी
X X
https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html
👆
12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html
👆
12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी
X
X
👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी
X
X
X
X
View, Comments and share
—
—
0 Comments